google-site-verification: googlea24dc57d362d0454.html
अचानक पाच वाजता माझ्यासमोर एक मुस्लिम महिला येऊन बसली वतीने आपले प्रश्न मांडले लिहून दिले मी ते वाचले मला कळत नव्हते की या महिलेला कोणती सेवा द्यावी मी घाबरून गेलो काय करावे सुचत नव्हते आणि अचानक परमपूज्य गुरुमाऊलीं चा धावा केला दोन मिनिटे डोळे झाकून बसलो चिंतन करीत होतो गुरुमाऊलींचे. माऊली मला मदत करा मला कळत नाही या महिलेला काय सेवा द्यावी इतक्यात डोळे उघडून पाहतो तर सर्वजण माझ्या कडे पाहत होते.
अचानक माझा पेन प्रश्न उत्तर कागदावर चालू लागला माझ्याकडून त्या महिलेला मुस्लिम समाजची सेवा लिहिल्या जात होती मला माहीत नसलेली सेवा पूर्ण झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र सांगितला सेवा संपवली आणि मी आश्चर्यचकित झालो की मी ही सेवा कधीच वाचली नाही आली कशी ती स्त्री सुद्धा चकित झाली होती व माझ्याकडे पाहत होती सेवा वाचून दाखवली आठ दिवसांनी येऊन भेट असे सांगितले परमपूज्य गुरु माऊली यांना श्री स्वामी समर्थ यांना श्री मारूती राया यांना नमस्कार केला विनंती केली महाराज या महिलेचे काम पूर्ण होऊ द्या.
आठ दिवसानंतर परत मी मी केंद्रात गेलो असताना ती महिला पेढे घेऊन माझ्या समोर आली व व म्हणाली की माझे पती व माझा मुलगा घरी परत आले आहेत हे पेढे घ्या आनंद वाटला त्या महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले आणि म्हणालो माऊली आपणच वेळोवेळी धावून येता सांगा बघू परमपुज्य गुरुमाऊली कोण आहेत श्रद्धा ठेवा विश्वासाने कार्य करा चिंता करू नका महाराज माऊली पाठीशी उभे असतात सतत म्हणून म्हणतो या मार्ग सारखा मार्ग कुठेही शोधून सापडणार नाही असा आहे हा चमत्कार
म्हणून सर्वांनी श्रद्धा पूर्वक श्री स्वामींची सेवा केली व परम पूज्य गुरुमाऊली वर विश्वास ठेवला तर कोणतेही कार्य अवघड नाही.
म्हणून सांगू इच्छितो की जर आपण परमपूज्य गुरुमाऊलींचे साकारलेले स्वप्न "जनकल्याण योजना" यामध्ये भाग घेतला तर तर आपले काम निश्चित होते हा अनुभव आहे मार्ग अनुभवाचा आहे
2 Comments
सुंदर कथा !!.. श्री स्वामी समर्थ..**
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ।
ReplyDeleteThank you / आभारी आहोत.
Please share and follows.